जीवनाचे सूत्र जीवनात पॉज हवाच....

इमेज
  The formula of life The formula of life : रोबोट सारखं सतत राबूनही मनासारखं घडत नाही. जीवनात यश मिळते की नाही, हाच विचार कायमचा धुडगूस घालतोय. सुवर्णाक्षणाच्या नेनिवेन वर्तमानाला हायस केलय. पण वर्षाच्या वर्ष उलटत असूनही आपण मात्र होतो तिथेच आहोत. नजरेसमोर केवळ काळोख दिसतोय. अंध:कारणं हृदय धडधडतय. अशावेळी मनातल्या विचारांच्या गोंधळाला बाजूला सारून पॉज घ्यायलाच हवा. कोण जाणे उत्तर काळाच्या उदरात दडलेले असतील. काही प्रश्नांवर वेळ हाच उपास अस. जीवनात असे प्रसंग येतात जे सोडवण्याची क्षमता आपल्यात नसते. ज्या गोष्टी मनुष्याच्या नियंत्रणाबाहेर असतात त्यावर कथ्थ्या कूट करण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नसतो. याचा अर्थ, तुम्ही स्वस्थ बसावं असा होत नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की, सर्व मार्ग बंद झालेत, खरं तर, तेव्हाच तुमच्या उज्वल भविष्यासाठी अनेक मार्ग खुलायला लागलेले असतात. प्रत्यक्षात ते आपल्या सामान्य नजरेने दिसत नाहीत. अस्वस्थ आणि गोंधळलेल मन तर तिकडे लक्ष देऊ शकत नाही. अशावेळी शांततेचा पॉज गरजेचा असतो. सर्वप्रथम अंतर्मनाला शांत करणे गरजेचे असतं आणि ते पॉज घेतल्याशिवाय शक्य नसतं. बाहेरचं

महिलांमधील असे गुण पुरुषांना आकर्षित करतात.

महिलांमधील असे गुण पुरुषांना आकर्षित करतात. 


chanakya niti एकदा चाणक्य नीती वाचून तर पहा. 


आचार्य चाणक्य यांचे नीतिशाश्त्रातील धोरण रोजच्या जीवनांत लागू होतात. सांगायचे झालेच तर चाणक्य नीतीत मानवाच्या सभावाचा सखोल अभ्यास केला आहे. खास करून नीती शाश्त्रात महिलां व पुरुषानं विषयी जास्त बोल्यांत आणि लिहण्यात आले आहे.  सध्या चा कलयुग तंत्रज्ञानाचा युग जरी असलं तरी मानवाचा स्वभाव आज हि तसाच आहे. त्यात कोणताही बद्दल झालेले दिसून येत नाही. तसाच सांगायचंच झालं तरी, आपण म्हणू शकतो कि, महिला ह्या पुरुषांपेक्षा कमकुवत असतात. पण हे सोडून बोलायचं झालंच तर धाडसीपनातं व हिम्मत पानात महिला ह्या पुरुष्यांच्या पुढे आहेत. 


प्रत्येक प्रस्तिथीचा न डगमगता सामना करतात. चाणक्य नीती नुसार, महिलांमधील गुण  पुरुषांना जास्त आकर्षित करतात. त्यांच्या या स्वभावामुळे नेहमी पुरुषांना काही केलं तरी झुकाव च लागत. 


हळवे व प्रेमळ : चाणक्य यांच्या शाश्त्रानुसार महिला या खूप भावनिक (हळवे) व प्रेमळ असतात. हा गुण सर्वात जास्त पुरुषांना भावतो. पण याबाबतीत कोणी हि महिलांची कमजोरी मानू नये. 


समजूतदारपणा : यांच्या नितीशात्रानुसार महिला ह्या पुरुषांपेक्षा जास्त समजूतदार असतात. व त्यांना समजूतदार मानले जाते. कोणत्या हि गोष्टीत म्हणजेच प्रस्तिथीत त्या नेहमीच पुरुषांना समजून घेतात. कोणत्याही प्रस्तिथीत त्या नेहमी विचार करून निर्णय घेतात. पण त्या उलट पुरुष एखादी अडचण आल्यास ते लगेचं डगमगून जातात. व तसेच ते खूप घाईत निर्णय घेतात व त्या घाईचा वाईट परिणाम होतो. 


भूख : चाणक्य नीतीनुसार महिलांची भूख हि जास्त असते. पुरुषांची भूख हि कमी असते. महिलांची शारीरिक रचना पाहता तयाना पौष्टिक आहाराची खूप जास्त गरज असते. आणि सांगायचे म्हणले तर याना किती हि भूख लागू दे त्या ती भूख जास्त वेळ थांबू शकता.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नसर्गिक a natural treatment आयुर्वेदिक वनस्पतींचे उपचार (आजीबाईंच्या बटवा).......

मोफत प्रशिक्षनासही ८ हजार रुपये आपल्याला मिळतील, येथून करा ऑनलाइन नोंदणी...

रक्त शुद्धीकरण तसेच रक्ताच्या नसा साफ करून शरीर ठेवतात, तंदुरुस्त , हि ५ फळे खा रोज नियमित